समाज को संपत्ति नहीं संतति सुदृढ़ करनी चाहिए :- संदीपजी काबरा(सभापति अखिल भारतीय माहेश्वरी महासभा) उदगीर = लातूर में अखिल भारतीय माहेश्वरी महासभा के सभापति संदीपजी काबरा ने समाज के साथ संवाद यात्रा में संबोधित करते हुए कहा कि,पद आएगा जाएगा हमको कार्यकर्ता के बीच रहना होगा 132 साल से महासभा चल रही है,वो कार्यकर्ता की वजह से समाज में संपत्ति बहुत है,समाज संपत्ति नहीं संतति सुदृढ़ करनी चाहिए,लड़का हो या लड़की उसके जन्म का उत्सव मनाए,समाज योजना बनाए नहीं किसी समाज प्रेमी के पैर खींचने की,समाज को अब चिंतन की आवश्यकता , युवाओंको अब अपने स्वास्थ की और ध्यान देना जरूरी,सबको अब एकजुट होकर काम करना होगा, अपना समाज दुबला नहीं समाज को अब आत्मनिर्भर होना जरूरी है ,बच्चों को मोबाइल से नहीं लोरी से सुलाए, मां अपने बच्चों पर संस्कार निर्माण करे,देश के लिए अच्छे व्यक्तित्व निर्माण करने का काम एक मां ही कर सकती है,सभा को अब समाज को ऊपर लाने के लिए काम करना होगा,बच्चों को प्रशासनिक सेवा में जाने हेतु प्रेरित करे,हनुमान बनने बहुत तैयार है लेकिन जांबुवंत बनने कोई तैयार नहीं है, समाज के लिए जांबुवंत बने,समाज को गरीब परिवार के लिए भामाशाह आगे आए,पदाधिकारी अहंकारी नहीं समाज के लिए मर मिटने वाला होना चाहिए, समाज का एक भी व्यक्ति वृद्धाश्रम में ना हो,आज समाज की लड़कियां अन्य समाज में क्यों ब्याह रही है उसपर चिंतन करे,कहना सरल है काम करना कठिन है,कहने वाले क्या कहेंगे छोड़ कर समाज को आगे लाने के लिए काम करे,संकल्प लो और सिद्धि करो,शादी में खर्चा करना बहुत सरल है लेकिन आप किसी परिवार को गोद लेकर उनके जीवन में आनंद भरे तो आप लाखों में एक होगे इस समय संदीपजी काबरा (सभापति अखिल भारतीय माहेश्वरी महासभा),अरुणकुमार भांगड़िया (उपसभापति महासभा), मधुसूदन गांधी(अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश), सत्यनारायण सारडा (मंत्री महाराष्ट्र प्रदेश),चिरंजीलाल दागड़िया (संघटन मंत्री महाराष्ट्र प्रदेश),राजकुमार पल्लोड (उपाध्यक्ष मराठवाड़ा, म. प्र.) के साथ अनेक मान्यवरो के साथ उदगीर तालुका माहेश्र्वरी सभा के पदाधिकारी और सदस्य बडी तादात मे उपस्थित थे
Popular posts
उदगिरात लोकशाही चा बोजवारा ,नौकरशाही चा बोलबाला? 👉 नेता गप्प ,गायब विरोधक,सामान्य जनता परेशान उदगीर:-उदगीर तालुका एक ऐतिहासिक ,शैक्षणिक,लोकशाही जपणारा तालुका असताना आता या तालुक्यातून लोकशाही चा अस्त होऊन नोकरशाही चा उदय झाल्याचे चित्र सध्या अनेक शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्याच्या वर्तनावरून दिसत असल्याचे लोक बोलत आहेत उदगीर तालुक्यात सध्या लोकशाही अस्तित्वात आहे का नाही हा प्रश्न अनेक मान्यवरराणा पडत असून कुठल्याही शासकीय कार्यालयात जावा तेथील अधिकाऱ्याचे वागणे हे नोकरशाही अवतरली की काय हा प्रश्न उपस्थित होतो,पहले तर अधिकारी भेटत नाहीत,कर्मचाऱ्याचे एकच उत्तर साहेब दौऱ्यावर,दुसरी बाब कुठलीही तक्रार करा यांना माहीत असते की यांच्यात आपला कर्मचारी,अधिकारी अडकणार असल्याने तक्रारदारास साधे दोन ओळीचे उत्तर ही देणे योग्य समजत नाहीत,सध्या अशी परिस्थिती दिसते की अधिकारी,कर्मचारी आपला खिसा कसा गरम होईल हे पाहत आहेत,दुसरीकडे दलालांनी कार्यालयाचा ताबा घेतला की काय हा प्रश्न उपस्थित होतो आहे,कारण की दलालाशिवाय काम होणे अश्यक,अनेक कार्यालयातील अधिकारी कार्यालयात कमी घरी जास्त फाईल हाताळत असल्याची चर्चा असून,मागील काळात नेत्याचा दबदबा अधिकाऱ्यावर असायचा,विरोधी पक्ष सक्षम असायचा पण सध्या नेत्याचा दबदबा दिसत नाही तर विरोधी पक्षच शिल्लक नसल्याने अधिकाऱ्याचे फावत असून तालुक्यात लोकशाही चा बोजवारा,नोकरशाही चा बोलबाला चे चित्र दिसत असल्याने जनता मात्र त्रस्त दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
*उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ०९ जुलै रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा* उदगीर : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर मॉडेल करिअर सेंटर व उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ९ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता उदगीर येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे हा रोजगार मेळावा होणार असून या मेळाव्यात रोजगार देणारे एकूण १० पेक्षा जास्त आस्थापना, उद्योजक यांनी ३३५ रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. हैदराबाद येथील अमॅझॉन (केएल ग्रुप) मध्ये वेअरहाऊस असोशिएटच्या ७५ जागा भरण्यात येणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी, आयटीआय, डिप्लोमा राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील साई मॅनपावर सर्व्हिसेसमध्ये ट्रेनीच्या ५० जागा भरण्यात येणार असून यासाठी बीएस्सी ॲग्री, बी.ई., बी.टेक, आयटीआय, ॲग्री डिप्लोमा अशी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील युनिक मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये ट्रेनीच्या ५० जागा भरल्या जाणार असून यासाठी आयटीआय (फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, टर्नर, टिडीएम) ही पात्रता निश्चित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील क्लॅड मेटल इंडिया प्रा.लि. व संगकज इंडस्ट्री प्रा.लि.मध्ये ट्रेनीच्या ४५ जागा भरल्या जाणार असून यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशन, इलेक्ट्रॉनिक, आरएसी, टि.डी.एम अशी राहणार आहे. लातूर येथील इक्वीनॉक्स टेक्नोलॉजीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह, सर्व्हिस टेक्नीशिअन, वेल्डरच्या १५ जागा भरल्या जाणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी, आयटीआय, डिप्लोमा (वेल्डर) अशी राहील. तसेच पुणे येथील तिरूमला फॅसिलिटी येथे ट्रेनीच्या ५० जागा भरल्या जाणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता आयटीआय अशी राहणार आहे. मुथुट मायक्रोफिन प्रा.लि.मध्ये फिल्ड ऑफिसरच्या २० जागा भरण्यात येणार असून यासाठीची शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी, कोणतीही पदवी, आयटीआय राहील. लातूर येथील लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या उदगीर शाखेत बिमा सल्लागारच्या १० जागा भरण्यात येणार असून यासाठी इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उदगीर येथील एसबीआय लाईफ इन्शुरन्समध्ये डेव्हलपमेंट मॅनेजर, लाईफ मित्राच्या १० जागा भरल्या जाणार असून यासाठी इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी अशी शैक्षणिक पात्रता राहील. लातूर येथील क्रेडिट ॲक्सीस ग्रामिण लि.मध्ये रिलेशनशिप ऑफिसरच्या १० जागा भरण्यात येणार असून पदवीधारक उमेदवार यासाठी पात्र राहतील. रिक्तपदे निहाय इच्छुक उमेदवारांनी ९ जुलै, २०२५ रोजी सकाळी १० वाजता उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीच्या पाच प्रतीसह उपस्थित रहावे. या संधीचा लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या ०२३८२- २९९४६२ दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे:- श्री बस्वराज पाटील नागराळकर अध्यक्ष महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी उदगीर उदगीर:- उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे असून आज ज्या काही संस्था कार्यरत आहेत त्या व्यापाऱ्याच्या सहयोगामुळे असून उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असल्याचे महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर यांनी अडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन वतीने आयोजित महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उत्तर देताना म्हणाले अडत वेलफेअर असोसिएशन वतीने आज रोजी अडत मार्केट मध्ये महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता,यात सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर,उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे,सचिव डॉ रामप्रसाद लखोटिया,सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवाजीराव हुडे,अजय दंडवते,आडेप्पा अंजुरे,शिवराज वल्लापुरे ,भाग्यश्री चाकुरकर,बस्वराज पाटील,नाथराव बंडे ,प्रशांत पेन्सलवार,अरविंद पाटील, दिलीप चौधरी,रमाकांत अंकुलगे,भिमाशंकर मुद्दा,मल्लिकार्जुन मानकरी, रामचंद तिरूके,डॉ. श्रीकांत मध्वरे , मन्मथ बिरादार यांचा सत्कार आयोजित केला होता,या वेळेस सत्काराला उत्तर देताना श्री बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले की महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी ही संस्था व्यापाऱ्यांनी,शेतकारयानी आपल्या कस्टाटुन उभी केली असुन,उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असून व्यापाऱ्याच्या योगदानामुळे उदगीर चा विकास झाला ,आमचे ध्येय एकच आदर्श विद्यार्थी घडविणे हेच आमचे स्वप्न आहे असेही ते म्हणाले,आज आम्ही जे आहोत ते व्यापाऱ्यामुळे या वेळेस अडत वेलफेअर असोसिएशन वतीने उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल बस्वराज पाटील नागराळकर,शिवाजीराव हूडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जगदीश बाहेती,रवींद्र कोरे अडत वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार,नागेश आंबेगाव,साईनाथ कोरे,उमाकांत पांढरे,मल्लिकार्जुन काळगापूरे, श्याम बिरादार, मनोहर बिरादार,शिवाजी पेठे, शिवशंकर बिरादार,मधुकर पाटील, पी. पी.पाटील,साईनाथ कल्याणे,प्रमोद पाटील, कमलाकर भंडे, शांतवीर मुळे,मारुती कडेवार,दिलीप पाटील,दिगंबर गोटमुकले, सुरेश लांडगे,गौतम पिंपरे,विश्वनाथ यलवंतगे, भरत दंडीमे,अरविंद जिरगे,गंगाधर बिरादार,लक्ष्मणराव मोमले, राम बिरादार, संकेत बिरादार,कोंडीराम काळोजी,भिमाशंकर गठोडे सह अडत व्यापारी,सर्व गुमस्था,हमाल उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी

वारीत महिलांचे दागिने चोरी करणारे उदगीरचे चोरटे अटकेत उदगीर=संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दागिने चोरणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून २३ तोळे सोन्याचे दागिणे, १४ मोबाईल असा एकूण २३ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चांदणी शक्ती कांबळे (३२), रिटा उर्फ गंगा नामदेव कांबळे (३५), बबिता सूरज उपाध्ये (२७), पूजा धीरज कांबळे (३५, सर्व रा. उदगीर, जि. लातूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील आरोपी हे रेकॉर्डवरील आहेत.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
मंडळधिकारी,तलाठी यांच्या बदल्या उदगीर :- महसूल विभागातील बहु चर्चित, नामांकित अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या , करोडो ची मालमत्ता जमविलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांची महसूल विभागाने बदल्या केल्या आहेत,यात अनेकांच्या तक्रारी प्रशासनाकडे प्रलंबित असल्याची चर्चा असून उदगीर तालुक्यातील सतरा तलाठी व चार मंडळ अधिकाऱ्यांना तालुक्या बाहेर बदली करण्यात आली आहे तर बाहेरून उदगीरला वीस तलाठी व दोन मंडळाधिकारी यांची नियुक्ती केल्याचे बदली आदेश जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने लातुरचे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नटवे यांनी गुरुवारी (ता.२९) रोजी सायंकाळी काढले आहेत. उदगीर तालुक्यातील गावनिहाय बदली झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण) अमोल रामशेट्टे निडेबन (अंबुलगा ता. निलंगा), बाबासाहेब कांबळे कौळखेड (मदनसुरी ता. निलंगा), सतीश लोहार रावणगाव (हलगरा, ता. निलंगा) बालाजी नागरगोजे वाढवणा ममदापूर (ता. निलंगा), विनिता पाटील (मोघा ता. अहमदपूर) संगीता माटरोल नळगीर कोनाळी (ता.देवणी), परशुराम जामतीने किनी याल्लादेवी (मंगळूर ता. जळकोट) दत्तात्रय मोरे दावणगाव डोंग्रर (ता.चाकूर) मेघशाम होळंबे टाकळी (बोरगाव (ता. चाकूर), आर एस गुंडरे लोणी (ताडमुळी ता. चाकुर) कुलदीप गायकवाड हाळी (आर्वी ता.लातूर), शिवानंद गुंडरे गुडसूर चाकूर-१. संतोष पाटील तोंडचिर कन्हेरी (ता. लातूर) ए.जी. वडर लोहारा शेळगाव (ता. चाकूर) श्रीमती ए व्ही शिंदे धोंडीहीप्परगा माकणी (ता. अहमदपूर) सोनाली पकाले नागलगाव (मोठेगाव ता. रेणापुर) सुषमा भंडारे शेकापूर (थोडगा ता.अहमदपूर) यांची बदली करण्यात आली आहे. उदगीर तालुक्यातील गावनिहाय बदली झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण) अमोल रामशेट्टे निडेबन (अंबुलगा ता. निलंगा), बाबासाहेब कांबळे कौळखेड (मदनसुरी ता. निलंगा), सतीश लोहार रावणगाव (हलगरा, ता. निलंगा) बालाजी नागरगोजे वाढवणा ममदापूर (ता. निलंगा), विनिता पाटील (मोघा ता. अहमदपूर) संगीता माटरोल नळगीर कोनाळी (ता.देवणी), परशुराम जामतीने किनी याल्लादेवी (मंगळूर ता. जळकोट) दत्तात्रय मोरे दावणगाव डोंग्रर (ता.चाकूर) मेघशाम होळंबे टाकळी (बोरगाव (ता. चाकूर), आर एस गुंडरे लोणी (ताडमुळी ता. चाकुर) कुलदीप गायकवाड हाळी (आर्वी ता.लातूर), शिवानंद गुंडरे गुडसूर चाकूर-१. संतोष पाटील तोंडचिर कन्हेरी (ता. लातूर) ए.जी. वडर लोहारा शेळगाव (ता. चाकूर) श्रीमती ए व्ही शिंदे धोंडीहीप्परगा माकणी (ता. अहमदपूर) सोनाली पकाले नागलगाव (मोठेगाव ता. रेणापुर) सुषमा भंडारे शेकापूर (थोडगा ता.अहमदपूर) यांची बदली करण्यात आली आहे. उदगीर तालुक्यात रिक्त झालेल्या वीस गावात जिल्हाभरातून नियुक्ती करण्यात आलेल्यां तलाठयांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. प्रमोद मादळे- येणकी, माधव केंद्र- तोंडार, महेश गुपीले-निडेबन, प्रियंका पवार-किनी चल्ल्लादेवी, माधव जवळगे-भाकसखेडा, गणेश राठोड-कौळखेड, टी. एस. उसनाळे - टाकळी, डी. टी. जाधव -नागलगाव, जी. जी. माने रावणगाव, पी. बी. तेरकर-लोणी, माधव कवडेकर-गुडसूर, संदीप गवारे लोहारा, एम. आर. सुर्यवंशी-तोंडचिर समीरखान पठाण - नळगीर, प्रशांत बिराजदार -हाळी, एम. एम. शेख- वाढवणा, पी. डी. वंगवाड-मोघा, मजहरअली शेख -शेकापूर, शिवराज कांबळे डोंगरशेळकी, गजानन मुळे कुमठा.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
Publisher Information
Contact
Udgirsamachar@gmail.com
9421485971
Udgir samachar office shivaji society udgir
About
Weekly marathi paper published in udgir
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn