खोट बोल पन रेटून बोल       खोट ओळखपत्र वापरुन प्रवास,वाहन जप्त,  दोघावर कार्यवाही 

खोट बोल पन रेटून बोल       खोट ओळखपत्र वापरुन प्रवास,वाहन जप्त,  दोघावर कार्यवाही 
:- संबंधित व्यक़्ती चा उदगीर नपा  किंवा अग्निशमन विभागाचा काहीच संबंध नाही,त्यानी तो ओळख पत्र कसे बनवले याचा आम्ही तपास करत आहोत
उदगीर:- उदगीर येथील अग्निशमन विभागाचा वाहन चालक म्हणून 2016 च्या निवडणुकीत ओळखपत्रा च्या आधारे लॉकडाऊन काळात वहानातून  अवैध प्रवास करनारया दोघास  उदगीर ग्रामीन पोलीस ठाण्याचे  कर्मचारी संतोष माधवराव शिंदे (नाना) यानी पकडून त्यांचे वाहन जप्त केले असुन सम्बन्धितास त्याब्यात घेतले आहे
उदगीर येथील अग्निशमन विभागात मी वाहन चालक आहे तुम्ही मला अडवले कसे म्हणून ग्रामीन पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यासी हुज्जत घालनारया भोकरे वेंकट बापुराव(27) रा.शेळगाव ता.चाकुर व दस्तगिर गबरुसाब शैख (35)या व्यक़्तिस पोलीसानी MH  12 KN  6552 या इंडिका गाडीतून प्रवास करत असताना  सोमवार सकाळी 10 च्या सुमारास हटकले, त्याची चोकसी केली असता त्यानी पोलीसाना निवडणूक अधिकारया ने  इ .स.2016 मधे दिलेले ओळखपत्र दाखवले असता पोलीसाना संशय आला असता त्यास पोलीस ठाण्यात आणुन  चौकसी केली असता त्या इसमाचा  उदगीर नपा किंवा अग्निशमन विभागासी कुठलाच संबंध नसल्याचे चोकसीत पुढे येताच पोलीसानी त्यास त्याब्यात घेतले असुन  त्याच्या विरुध पो.कॉ.संतोष माधवराव शिंदे(नाना) यांच्या तक्रारी वरुण दोघा विरुध्द ग्रा.पो.ठाण्यात गू.र.क्र.123/2020 कलम 188,269,170,171 भादवि  कोविद 19 उपाय योजना नियमक11 व साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1987 कलम 2,3,4 प्रमाने कार्यवाही करुण  त्याचे वाहन जप्त केले आहे.या मुळे खोटी ओळखपत्र घेउन फिरणारयाची झोप उडाली आहे


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image