उदगीरच्या पत्रकारांनी उतरवली  जिल्हाधिकाऱ्याची आकड ! राज्यमंत्र्यासमक्ष पत्रकारांचा अपमान ! तरीही बनसोडे गप्पच

उदगीरच्या पत्रकारांनी उतरवली  जिल्हाधिकाऱ्याची आकड !
राज्यमंत्र्यासमक्ष पत्रकारांचा अपमान ! तरीही बनसोडे गप्पच !
:- लोका सांगे ब्रम्हज्ञान--- -- म्हणी प्रमाणे जिल्हाधिकारी यांचे वागणे होते,शिव भोजन केंद्राचे उद्घाटन असताना,राज्यमंत्री यानी मास्क घातले होते तर जिल्हाधिकारयानी ना मास्क घातले होते ना येथील चपाती तपासत असताना हात सेनटराइज केले याची चर्च्या उद्घाटना नंतर जोरात चालू होती
 उदगीर:- बैठकीस राज्यमंत्री संजय बनसोडे यानी पत्रकाराना आमंत्रित,जिल्हाधिकारी यानी पत्रकाराना काढले बाहेर
उदगीर येथे आज राज्यमंत्री संजय बनसोडे व जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या हस्ते शिव भोजन केंद्राचे उद्घाटन व कोरोना सन्धर्बात आढावा बैठक होती बैठकीस राज्यमंत्री यानी पत्रकाराना आमंत्रित केले होते पन जिल्हाधिकारी यानी पत्रकाराना बैठकीतून बाहेर काढल्याने पत्रकारानी सभागृहा बाहेर ठिया देउन  पत्रकारानी जिल्हाधिकारयाचा धिक्कार म्हणून घोषना दिल्याने हा परिसर दणाणून गेला
उदगीर येथे आज राज्यमंत्री संजय बनसोडे व जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या हस्ते नपा संकुल बाजूस  शिव भोजन केंद्राचे उद्घाटन झाले या नंतर कोरोना सन्धर्बात आढावा बैठक शिवाजी महाविद्यालय सभागृहात आयोजित केली होती ,या बैठकीस राज्यमंत्री यानी पत्रकराना आमंत्रित केले होते,या बैठकीचे अधक्ष राज्यमंत्री असताना जिल्हाधिकारी यानी पत्रकारांना सभागृहाच्या बाहेर काढल्याने पत्रकारानी संताप व्य्क़्त करत सभागृहा बाहेर ठिय्या मांडला,बैठक संपल्या नंतर राज्यमंत्री यानी येउन पत्रकाराची माफी मागीतली पन पत्रकारानी राज्यमंत्री मोठा का जिलाधिकारी मोठा,राज्यमंत्री यानी पत्रकारास निमंत्रण दिले म्हणून पत्रकार आले असताना जिल्हाधिकारी यानी पत्रकारान बाहेर काढले असताना राज्यमंत्री गप्प का म्हणताच राज्यमंत्री यानी परत दिलगिरी व्यक़्त केली पन या वर  पत्रकाराचे समाधान न झाल्याने  उपस्थीत पत्रकारांनी जिल्हाधिकारयाचा धिक्कार म्हणून घोषना देऊन सगळा परिसर दणाणून सोडला असता जिल्हाधिकारी यानी गपचुप आपल्या गाडीत बसुन निघुन जाणेच योग्य समजून ते निघुन गेले


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image