लॉक डाऊन च्या नावाखाली अत्यावशक सेवा देनार्यास पोलीस करत आहेत परेशान !

लॉक डाऊन च्या नावाखाली अत्यावशक सेवा देनार्यास पोलीस करत आहेत परेशान !
:-  उदगीर  पोलीसाचा अजब फतवा 200 ची पावती घेतली की सर्व काही सुट?लॉक डाऊन च्या नावाखाली अत्यावशक सेवा देनार्यास पोलीस करत आहेत परेशान !
:- मधुकर जवळकर(उप विभागागीय पोलीस अधिकारी उदगीर) असा प्रकार करने चुक आहे सम्बन्धिताना मी त्वरित सुचना करतो या नंतर अत्यावशक सेवे वाल्याना कुठलीच अडचण येणार नाही
उदगीर:- एकीकडे प्रशासन मैडिकल,दुध,डॉक्टर व शेतकरी याना अत्यावशक सेवा म्हणून सुट आहे म्हणते तर दुसरी कडे उदगीर शहर पोलीस स्टेशन चे कर्मचारी सरसकट वाहन धरुन त्यांच्या कडुन 200 रु.ची वसुली पावती आधारे करत असल्याने अत्यावशक सेवा म्हणजे काय हे या कर्मचारयाणा कोन समजावणार हा प्रश्न पडला आहे
शासनाने काही लॉक डाऊन मधे काही बाबी ह्या अत्यावशक सेवा म्हणून घोषित केल्या खरया पन अत्यावशक सेवा देनार्यास जर पोलीस त्रास देत असतील तर घरी बसने च परवडेल असी भावना अत्यावशक सेवा देनार्यात दिसत आहे त्याचे कारन की उदगीर शहर पोलीस स्टेशन चे कर्मचारी लॉक डाऊन च्या नावाखाली चक्क अत्यावशक सेवा देणारे जसे मैडिकल,डॉक्टर,शेतकरी,दुध विक्रेते यांचे वाहान धरुन त्यांच्या कडे  वाहनाचे सर्व कागद पत्र असतानाही 200 रु.ची पावती देऊन 200 रुपये वसुल करत आहेत,कोणी या बद्दल बोलले तर त्यास एक एक तास पोलीस ठाण्यात थांबून घेतात हा प्रकार सर्रास चालू असल्याने अत्यावशक सेवा देणारे घरी बसनेच परवडले म्हणत असुन जर अत्यावशक सेवा देणारे घरी बसले तर प्रशासनाची फार मोठी कोंडी होयील या साठी वरिस्ट पोलीस अधिकारी यानी या कर्मचार्यास त्वरित सुचना करावी व अत्यावशक सेवा देनार्यास परेशान करु नये असे निर्देश देण्याची मागणी अनेक जन करत आहेत


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image