उदगीरात रविवार पर्यंत संचारबंदी

उदगीरात रविवार पर्यंत संचारबंदी
:- शासकीय कर्मचारी त्यांचे  वहाने,मैडिकल,दुध,पाणी,पुरवठा,शासकीय व खाजगी दवाखाने यानाच परवानगी
:- प्रशासनाची सक़्त ताकीद,कोणी ही विनाकारण बाहेर येऊ नये घरातच रहावे
उदगीर:-उदगीरात काल कोरोना चे 7 नविन रुग्ण मिळाल्या नंतर ही उदगीर करानी जी हलगर्जी दाखवली होती त्याची दखल घेउन प्रशासनाने उदगीर मधे 3 दिवस म्हणजे रविवार 10 मै रोजी रात्री 12 पर्यंत संचार बंदी घोषित केली असुन यात फ़क़्त अत्यावशक सेवा ना सुट दिली  आहे
उदगीर मधे कोरोना रुग्णाची संख्या दहा दिवसात 1 वरुण 21 झाली,रुग्णाची  वाढती संख्या व सकाळी  खरेदी च्या नावाखाली बाहेर फिरणारया ची संख्या पहाता   प्रशासनाने  कडक पाऊल उचलले असुन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यानी  7/5/2020 रोजी जा.क्र.2020/एमएजी/कक्ष 1/कावी 755 ने आदेश काढून  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 प्रमाने दिनांक 10/5/2020 रोजी रात्री 12 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे सदर कालावधीत सर्व शासकीय कार्यालय त्यांचे कर्मचारी,त्यांची वहाने,सर्व शासकीय वहाने ,शासकीय व खाजगी दवाखाने,औषधी दुकाने,शासकीय निवारा गृह ,गैस सेवा, घरपोच पिण्याचे पाणी ,दुध वितरण , वैद्यकीय अपातकाल सेवा अत्यावशक सेवेचे  विशेष पास असणारे वाहने अथवा व्यक्ती याना मुभा देण्यात आली आहे. अत्यावक्षक सेवेच्या वेवस्थे बाबत नपा मुख्याधिकारी यानी  तर  सोमनाथपूर,निड़ेबन,मादलापुर,मलकापूर  बाबत गट विकास अधिकारी व ग्रामसेवक याना अधिकार देण्यात आले आहेत


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image