लातुर 86 पैकी 61 निगेटीव्ह 07 पॉझिटिव्ह 09 Inconclusive

लातुर 86 पैकी 61 निगेटीव्ह 07 पॉझिटिव्ह 09 Inconclusive


:-उदगीर मध्ये आज 33 पैकी 29 निगेटिव्ह, 1 पॉझिटिव्ह, तर 3 प्रलंबित 


उदगीर :- लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 30.05.2020 रोजी एकुण 176 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 37 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 19 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 11व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत व 06 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून एका व्यक्तीच्या स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे रद्द करण्यात आला आहे.


 


त्यामध्ये यापूर्वीच 07 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्यामुळे त्यांना अगोदर पासूनच या संस्थेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीच्या 6 दिवसामध्ये 07 ही रुग्णांना कोरोना (कोविड19) चे लक्षणे होते.मागील 3-4 दिवसापासुन या रुग्णांना ताप, दम लागणे अथवा खोकला अशी कोणतीही लक्षणे नसल्यामुळे व त्यांना रुग्णालयात दाखल करून 10 दिवस झाल्यामुळे त्यांना Discharge देण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची पुनर्तपासणी केली असता त्या 07 व्यक्तींचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले आहेत. परंतु त्यांना सद्यस्थितीत कोणताही त्रास नाही व त्यांची प्रकृती स्थिर आहे. 


 


तसेच दिनांक 29.05.2020 रोजी देसाई नगर येथील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील 03 सदस्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व जिजामाता नगर, अंबाजोगाई रोड येथील 50 वर्षे वय असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून त्यांना कोरोना (कोविड19) ची लक्षणे आहेत.


अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली 


 


उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 33 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी 29 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व 03 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत. स्त्री रुग्णालय, लातुर येथील 16 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत व एका व्यक्तीचा स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे रद्द करण्यात आला आहे. असे लातुर जिल्हयातील एकुण 86 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 14 व्यक्तींचे अहवाल पपॉझिटिव्ह आले आहेत, 09 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून 02 व्यक्तीचे अहवाल रद्द करण्यात आले आहेत. 


 आज 176 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 142 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 22 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, 10 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून 02 व्यक्तींचे अहवाल रद्द करण्यात आलेले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image