उदगीर मधिल 9 भाग contianment झोन जाहीर,या भागातील नागरिकावर  प्रशासनाने  घातले कडक निर्बंध

उदगीर मधिल 9 भाग contianment झोन जाहीर,या भागातील नागरिकावर  प्रशासनाने  घातले कडक निर्बंध
:-क्लस्टर contianment 1):- खडकाळी गल्ली,किल्ला गल्ली,चर्च रोड डावी बाजू,हावगीस्वामी गल्ली,कन्धार वेस(अण्णाभाऊ पुतळा परिसर),पंचायत समिती निवास स्थान
 2)मूसा नगर,पिरमूसा नगर
3)मदिना नगर या भागातील नागरिकावर कडक निर्बंध या भागाच्या सीमा ही सील
उदगीर :- उदगीर मधे कोरोना चा वाढता प्रभाव पहाता प्रशासनाने उदगीर येथील 9 भागात  3 क्लस्टर contianment प्लान तयार केले असुन या भागातील नागरिकाना बाहेर फिरण्यास मज्जाव,सम्पर्क,हालचाली वर निर्बंध घातले असुन असे आदेश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यानी आज काढले आहेत
उदगीर मधे कोरोना चा वाढता प्रभाव पहाता शासन सतर्क झाले असुन उदगीर मधिल ज्या 9 भागात कोरोना चा प्रभाव अस्या  खडकाळी गल्ली,किल्ला गल्ली,चर्च रोड डावी बाजू,हावगी स्वामी गल्ली,पंचायत समिती निवास स्थान,कन्धार वेस(अण्णा भाऊ साठे पुतळा),मूसा नगर,पिरमूसा नगर,आंणि मदिना नगर या भागाचा 3 विभाग बनउन ऐक्शन प्लान तयार केला आहे,प्लान 1)खडकाळी गल्ली,किल्ला गल्ली,चर्च रोड डावी बाजू,हावगीस्वामी गल्ली,कन्धार वेस,पंचायत समिती निवास स्थान असुन या भागातील नागरिका साठी 23/5/2020 पर्यंत बाहेर फिरणे,सम्पर्क करने या वर  जा.क्र.2020/आ व्य /कावी/580 च्या आदेश्याने निर्बंध घातले आहेत
प्लान 2)मूसा नगर ,पिर मूसा नगर मधे 13/5/2020 पर्यंत तर
प्लान 3)मदिना नगर मधे 17/5/2020 पर्यंत निर्बंध आहेत या भागात आपत्ती वेवेस्थापन 2005 व साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 लागू करन्यात आला असुन  या भागात  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार मानाई हुकुम आदेश लागू करन्यात आला आहे ,कोणी या कायद्याचे उल्लंघन करेल त्याच्या वर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image