लोणी येथील मयत सारी चा रुग्ण

 


लोणी येथील मयत सारी चा रुग्ण


:-उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण 583 रुग्णाची तपासनी त्या पैकी 50 रुग्ण पॉझिटिव्ह


:-उदगीर शहर 39,बोरताळातांडा 9,चीमाचीवाडी 1,लोणी 1,,


-सध्या उपचार चालू पुरुष 12,स्त्रिया 9 एकूण 21


-मृत 3,पुरूष 2,स्त्री 1


उदगीर:- उदगीर तालुक्यातील लोणी येथील 78 वर्षीय मृत व्यक्ति चा मृत्यू सारी या रोगाने झाल्याचा आवाहाल आज जिल्हा शल्य चिकित्सक यानी दिलेली आहे 


परवा लोणी येथील 78 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता काल ती व्यक्ती कोरोंना बाधित असल्याचे सांगण्यात आले होते, पण आज लातूर जिल्हा शल्य चिकित्सक यानी सदरील रुग्ण हा सारी चा होता असे सांगितले आहे, लातूर जिल्ह्यातूंन 1305 रुग्णाची तपासणी करण्यात आली या पैकी 1190 चे आवाहाल प्राप्त झाले, 115 चे प्रलंबित, 4 ची पुनर्र तपासणी, 1104 निगेटिव्ह तर 82 पॉझिटिव्ह आहेत, उदगीर उपजिल्हा रुग्णालयात एकूण 583 रुग्णाची तपासणी करण्यात आली होती त्या पैकी 50 पॉझिटिव्ह आहेत, यात उदगीर शहर 39, बोरताळा तांडा 9, चीमाचीवाडी 1,लोणी 1 आहे, आज मितीस उपजिल्हा रुग्णालयात 12 पुरुष व 9 स्त्रीया उपचार घेत आहेत तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे यात 2 पुरुष तर 1 महिला आहे असे सांगण्यात आले आहे, यात खडकाली, मुसानगर, मदीना नगर येथील contentment झोन 17 /5!2020 ला संपले असून आनंद नगर, सोमनाथपूर ग्रामीण, बोरताळा तांडा, गोविंद नगर, हनुमान कट्टा, चीमाचीवाडी, हंगरगा येथे containment झोन चालू आहे तर उदगीर येथील एकास 24/5/2020 ला, बोरताळा तांडा येथील 9 जनास व गोविंद नगर येथील एकास 25/5/2020 ला, आनंदनगर येथील तिघास 26/6/2020 ला, चीमाचीवाडी येथील एकास 28 /5/2020 ला, हंगरगा येथील तिघास व उदगीर येथील एकास 30/5/2020 ला तर उदगीर येथील एकास 31/5/2020 ला रुग्णालयातुन सुट्टी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यानी दिली आहे


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image