उदगीर येथील 36 पैकी32 निगेटिव, 3 पॉझिटिव्ह तर एक अनिर्णीत

उदगीर येथील 36 पैकी32 निगेटिव, 3 पॉझिटिव्ह तर एक अनिर्णीत


:- चोबारा व रावणगाव येथील पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील 


:-लातूर 211 पैकी 171 निगेटिव्ह 29 पॉझिटिव्ह 09 Inconclusive 02 रद्द.


 


उदगीर :- लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 55 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 41 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 4 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून एका व्यक्तीच्या स्वब परीपूर्ण न आल्यामुळे रद्द करण्यात आला आहे.


पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती बनशेळकी रोड, भीम नगर, सुळ गल्ली, शिवनगर, साई नगर, झीगणप्पा गल्ली, क्वाईल नगर,लातूर येथील व्यक्तीचा समावेश आहे. एक व्यक्ती गंगापूर येथील आहे तर दुसरी व्यक्ती मिरकल ता. बस्वकल्याण जि. बिदर येथील आहे.


महानगरपालिकेकडून 06 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 06 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  


स्त्री रुग्णालय लातूर येथून 26 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 25 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती अंबाजोगाई रोड लातुर येथील आहे.


उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 36 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 32 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 03 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल inconclusive पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


आज दिनांक 27.06.2020 रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील सात रुग्णांना त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाली असल्यामुळे या रुग्णालयातून सुटी करण्यात आली. त्यापैकी तीन रुग्ण शहरातील असून चा रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तसेच यापैकी दोन रुग्णास मधुमेह हा आजार होता एका रुग्णास उच्च रक्तदाब हा आजार होता एका रुग्णाचे हृदयाचे ऑपरेशन झाले होते. त्यातील पाच रुग्णांना गंभीर स्वरूपाचा आजार होता व हे पाच रुग्ण अतिदक्षता विभागामध्ये दाखल होते. उर्वरित दोन रुग्णांना सौम्य स्वरूपाचा आजार होता हे रुग्ण 25 ते 80 वर्ष वयोगटातील असून त्यामध्ये चार पुरुष रुग्ण व तीन महिला रुग्ण यांचा समावेश आहे माहिती डॉ. किरण डावळे यांनी दिली.


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image