उदगीर शहराने गाठले अर्धशतक, उदगीर करानो सावधान, कोरोंनाचा विळखा वाढतोय

उदगीर शहराने गाठले अर्धशतक, उदगीर करानो सावधान, कोरोंनाचा विळखा वाढतोय


:- उदगीर शहराने गाठले अर्धशतक


:-चिल्लरगे गल्ली व आंबेसंगे गल्ली( चौबारा ) नवीन contentment क्लस्टर झोन जाहीर 


:- बुधवारी उदगीर येथून 48 जनाचे स्याब तपासणी साठी लातूर ला पाठवले 


उदगीर कोरोंना मुक्ति कडे वाटचाल करत असताना परत येथे नवीन कोरोंना रुग्णाची भर व त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्ति या मुळे उदगीर परत कोरोंना हॉट स्पॉट होतो की काय हा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे


 उदगीर येथे मागील काळात कोरोंना चे अनेक रुग्ण आढळून आले, यात अनेक जण बाहेर गावाहून आलेले होते तर काही शहरांतील, कोरोंना मुळे तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे, उदगीर येथील 47+3=50,बोरताला तांडा 9, चीमाची वाडी 2,लोणी 1, कासराळ 7,देवर्जन 6,वाढवना येथील 1 असे 76 रुग्ण झाले असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे, काल 10/6/2020 बुधवारी येथून 48 जनाचे स्याब तपासणीला पाठवल्याचे डॉ हरिदास यानी सांगितले आहे, कोरोंना मुक्ति कडे वाटचाल करत असताना येथे परत जी रुग्ण संख्या वाढत आहे ती फारच घातक ठरू शकते कारण की येथील सर्व व्यवहार सुरू असून अनेक ठिकाणी सामाजिक अन्तर चे भान ठेवल्याचे दिसत नाही तर अनेक दुकानात जाऊन पाहिले तर लोकांना कोरोना चे गांभीर्य दिसत नाही, प्रशासन ही सांगून थकल्या चे दिसत आहे, उदगीर करानी जर हे गांभीर्य लक्षात घेऊन काही केले नाही तर त्यांना आगामी काळात फार मोठी किम्मत मोजावी लागेल हे निश्चित दिसत आहे कारण की जर आजच प्रतिबंध नाही केल्यास पुढील काही दिवसात कोरोना चे रुग्ण वाढण्याची दाट शक्यता दिसत आहे, आज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी चिल्लरगे गल्ली व आंबेसंगे गल्ली नवीन क्लस्टर containment झोन जाहीर केला आहे


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image