तपास अधिकाऱ्यांचा तपास होने जरूरी


उदगीर :येथील अक्षर नंदन शाळेने प्रशासनाचे आदेश पायदळी तुडवून कोरोंना काळात मनाई असताना विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून क्लास घेतला त्या बद्दल प्रशासनाने शाळेचे मुख्याध्यापक, संस्था अध्यक्ष व सचिवा विरुद्ध ग्रा. पुलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असला तरी उपशिक्षण अधिकार्‍यांनी जो आवाहाल दिला आता त्या चौकशी समितीचीच चौकशी होणे आवश्यक आहे असी चर्चा शहरात चालू आहे


अक्षर नंदन शाळेने जिल्हाधिकारी आदेश जा. क्र. 2020 /एम ए जी /कक्ष 1/कावी 816 दिनांक 31/5/2020 अन्वये शिक्षण संस्थान सुरू ठेवण्यासाठी मनाई केली होती त्याचे उलंघन केले म्हणुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार यांनी नायब तहसीलदार खरात व मंडलाधिकारी जाधव यांना शाळेत पाठवून सत्यता पडताळून सत्य आहे म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक, संस्था अध्यक्ष, सचिव यांच्या विरुद्ध ग्रा. पोलिस ठाण्यात गुन्हा रजी 236/2020 ने भारतीय दंड संहिता 1860 कलम 188,34 साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 कला 3 महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 प्रमाणे दाखल केला पण शिक्षण विभागाने उप शिक्षण अधिकारी ज्ञानेश्वर मोरे याना सोबत केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण, गट शिक्षण अधिकारी उदगीर याना तपास करून आवाहाल देण्यास सांगितले त्या नुसार संबंधितांनी तपास करीत असा आवाहाल दिला शाळेने कोविड व ऑनलाइन शिक्षणाची माहिती साठी विद्यार्थ्यांना बोलावले होते हे सत्य आहे, या लोकानी जो आवाहाल दिला आहे त्याच्या विरुद्ध शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाली असून या प्रकरणी शाळेस वाचवण्याचा व विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळून आपले संबंध जपणार्‍या या तपास अधिकार्‍याचीच चौकशी करावी असी चर्चा शहरात चालू आहे


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image