कोरोंना योध्याच्या अथक परिश्रमाने उदगीर कोरोंना मुक्ति कडे 


उदगीर :-कोरोंना योध्या च्या अथक परिश्रमाने उदगीर कोरोंना मुक्त होत आहे , 70 पॉझिटिव्ह रुग्णां पैकी 56 रुग्णांना पहले सुट्टी दिली होती , आज 10 रुग्णांना सुट्टी दिली आहे बाकी 1 रुग्णास उद्या दवाखान्यातून सुट्टी दिली जाणार आहे तर 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे असी माहिती उपजिल्हाधिकारी डॉ प्रविण मेंगशेट्टी ने पत्रकाराना दिली उदगीर तालुक्यात 24 मार्च पासून आज पर्यंत 22830 जणांना कोरंटाईन करण्यात आले 721 जणांना इंसुलेशन कोरंटाईन केले होते , त्यात 70 रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले शहरात 40 तर ग्रामीण भागातून 30 रुग्ण आढळून आले , आज च्या दिवसी येथील रुग्णालयात 11 रुग्ण आहेत त्या पैकी 10 रुग्णांना आज सुट्टी दिली गेली तर 1 रुग्णास उद्या सुट्टी दिली जाणार आहे ,सगळ्या कोरोंना योध्याच्या अथक परिश्रमाने हे साध्य होऊ शकले,येथे काम करताना एक ही डॉक्टर या पुलिस कोरोंना चा शिकार झाला नाही , येथील डॉ हरिदास,पवार देशपांडे, सत्तारि, शेळकीकर, कुलकर्णी, विभुते, सोनवणे, महिंद्रकर, कडावकर, मुसने, जाधव, स्वामी, बिरादार, डांगे, साताळकर, कदम, वाघमारे, मुकरे, डावरे, पाटिल, नपा कर्मी, पुलिसकर्मी ने जे काम केले आहे त्याच्याच जोरावर आज उदगीर कोरोंना मुक्त होत आहे, त्यात नपा मुख्याधिकारी भरत राठोड चि भूमिका प्रमुख आहे या वेळेस तहसीलदार वेंकटेश मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर, नपा मुख्याधिकारी भरत राठोड, शहर पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, ग्रामीण पोलीस निरीक्षक दीपक वाघमारे,डॉ हरिदास, डॉ पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सोनवणे, डॉ देशपांडे, डांगे, दत्ता पाटील आदी उपस्थित होते , आज 10 रुग्णांना दवाखान्यातून सुट्टी दिल्याने उदगीर मध्ये खुसी चे माहौल आहे, उपजिल्हाधिकारी डॉ प्रविण मेंगशेट्टी ने पुढे सावधान राहाण्याचे ही आवाहान केले आहे.


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image