उदगीर एका दिवसात 12 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू, विरोधी नेत्यांनी उडवली डॉक्टरांची झोप!

  • उदगीर एका दिवसात 12 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू, विरोधी नेत्यांनी उडवली डॉक्टरांची झोप!

  • :- रुग्णाच्या वाढत्या परेशानी ने भाजपा, कॉंग्रेस व एम आइ एम चे कोविड रुग्णालयातील डॉक्टरांना घेराव, डॉक्टरांची बोलती बंद


उदगीर :- उदगीर येथील 52 साब पैकी 12 जनाचे कोरोंना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे माहिती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले तर कोविड रुग्णालयातील रुग्णाच्या हेळसांड बद्दल येथील विरोधी पक्षांनी एकत्र येत येथील डॉक्टरांना घेराव घालून प्रश्नाचा भडीमार करताच उपस्थित डॉक्टरांची बोलती बंद झाल्याचे दिसून आले


उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर स्थापन करण्यात आले असून येथे पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार केले जातात, मागील काही दिवसांपासून येथील रुग्णाचे अतोनात हाल होत आहेत तर येथील रुग्णास पाणीही पिण्यास मिळत नाही असे आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता पण येथील डॉक्टर हे हुकूमशहा सारखे वागतात म्हणुन आज सोमवार सकाळी 11-30 च्या सुमारास भाजपा चे नगराध्यक्ष बसवराज बागबन्दे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामेश्वर पवार, दत्ता पाटील,राजकुमार मुक्कावार, गणेश गायकवाड, उदय ठाकूर कॉंग्रेस चे फैजूखान पठाण, मंजूरखान पठाण , महमद जरगर एम आइ एम चे शैख फयाज, सनाउल्लाखान, साबेर पटेल सोबत मोती डोईजोडे सोबत अनेक जनानी येथील डॉ, हरिदास व नोडल अधिकारी डॉ देशपांडे याना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती करताच संबंधित डॉक्टरांची बोलती बंद झाल्याचे दिसून आले तर येथुन काल रविवारी 52 रुग्णाचे साब तपासणी साठी पाठविण्यात आले होते त्या पैकी 12 चे आवाहाल पॉझिटीव्ह आल्याचे माहिती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले असून त्यात किल्ला गल्ली 1,उमा चौक 1,सहयोग नगर 1,शिवशक्ति नगर 1,रेड्डी कॉलनी 2,कबीर नगर 1,एस टी. कॉलनी 3,तळवेस 1 व अम्बेडकर सोसाइटी 1 आहेत तर हावगीस्वामी कॉलेज बाजू 1 पुरुष तर मोमीन पूरा येथील 1 महिलेचा मृत्यू झाला आहे


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image