उदगीर मध्ये 3 पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह पैकी एकाचा मृत्यू

उदगीर मध्ये 3 पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह पैकी एकाचा मृत्यू


उदगीर :येथुन 8 रुग्णाचे साब पाठविण्यात आले होते त्या पैकी नेत्रगाव येथील 1,देगलुर road येथील 1 तर मोमीन पूरा येथील 1 असे तिघांचे अवाहाल पॉझिटिव्ह आले असून मोमीन पूरा येथील रुग्णाचा काल मृत्यु झाला असल्याचे डॉ हरिदास यांनी सांगितले आहे


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
दसऱ्या पूर्वी दसरा मैदानाची पाटी लावा, अन्यथा रस्त्यावर दसरा मेळावा साजरा करू :- सार्वजनिक दसरा महोत्सव समिती उदगीर 👉 300 वर्षा पूर्वी पासून ची परंपरा ,उदगीर शहराचा सामुदायिक दसरा गावच्या वेशीच्या बाहेर म्हणजे पुर्वी चे जिल्हा परिषद शाळा मैदान व आताचे तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येत असल्याने, गत वर्षी घोषणा केल्या प्रमाणे क्रीडा संकुलास त्वरित दसरा मैदान नाव द्यावे उदगीर= उदगीर येथील मागील 300 वर्षा पूर्वी पासून दसरा मेळावा हा जिल्हा परिषद मैदानावर होतो, गत वर्षी सार्वजनिक दसरा महोत्सव समिती ने तत्कालीन , पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांना निवेदन देऊन सदरील मैदानास दसरा मैदान नाव द्यावे अशी मागणी केली होती त्यास त्यांनी प्रतिसाद देऊन दसरा मेळाव्यात जिल्हा क्रीडा संकुलास दसरा मैदान म्हणून नाव देणार असे घोषित केले होते पण अद्याप त्याची पूर्तता झाली नसून दसरा मैदानाची पाटी दसऱ्या पूर्वी तेथे लावावी अन्यथा या वर्षी सार्वजनिक दसरा महोत्सव समिती दसरा मेळावा हा मुख्य सडकेवर साजरा करेल असा ठराव सार्वजनिक दसरा महोत्सव समिती च्या श्री शंकरलिंग महाराज मठ संस्थान येथे महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री सुखदेव स्वामी महाराज यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत संतोष कुलकर्णी, उध्दव महाराज हैबतपुरे ,ओमप्रकाश गर्जे, कैलास पाटील शरद पातेवार , सुधीर मिरजकर, श्याम ढगे, गर्जे निवृत्ती, वेदभुषन कालेकर, संजय इटग्याळकर, बालाजी ढगे, पांडू आपेट तुषार बुलबुले, अभिजीत पाटील, श्रीनिवास सोनी, बस्वराज बागबंदे, मनोज पुदाले, अविनाश रायचूरकर, बाबुराव पांढरे,सुभाष धनुरे यांच्या उपस्थितीत सर्वानुमते करण्यात आला आहे,सोबत सर्व पालखी प्रमुखांनी वेळेत तेथे यावे असे आवाहन ही महोत्सव समिती तर्फे करण्यात आले
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image