श्यामलाल ची मान्यता रद्द करणार का माध्यमिक शिक्षण अधिकारी उकिरडे

श्यामलाल ची मान्यता  रद्द करणार का माध्यमिक शिक्षण अधिकारी उकिरडे? 


:श्यामलाल शिक्षण संस्थेस शिक्षण अधिकाऱ्याने 5/6/2020 ला पत्र देऊन पत्र मिळाल्या पासून 3 दिवसात खुलासा करण्याचे दिलेआदेश,नाहीतर मान्यता रद्द?


:शिक्षण विभागाच्या पत्रा नंतर संस्थेने 3 मुख्याध्यापकाची नियुक्त केली पण आम्ही मंजुरी दिलेली नाही :उकिरडे 


उदगीर येथील श्यामलाल शिक्षण शासनाचे आदेश धुडकावून संस्थेने आपल्या मर्जीतील व्यक्तीस अल्प काळासाठी मुख्याध्यापक नियुक्त करणे, अतरिक्त 18 शिक्षाना रुजू करून घेण्यास करण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी 5/6/2020 ला पत्र देऊन संस्थेची मान्यता रद्द करण्यात का येऊ नये म्हणून दिले पण महिना होत असून आज पर्यंत काहीच कार्यवाही दिसत नाही


उदगीर येथील श्यामलाल शिक्षण संस्थेच्या श्यामलाल मेमोरियल हायस्कूल, शामार्य कन्या विद्यालय उदगीर व शिवाजी विद्यालय रोहिणी ता. चाकूर या तीन शाळा पैकी दोन शाळेत एकूण 18 सहशिक्षकाचे पद रिक्त आहेत कार्यालयाकडून 2013-14 ते 2018-19 या वर्षातील संच मान्यता नुसार अतरिक्त असलेल्या शिक्षकांना वेलो वेली समायोजन केले परंतु एकाही अतरिक्त शिक्षकाला रुजू करून घेतले नाही, तर संस्थाअंतर्गत 3 शाळेत मागील अनेक वर्षांपासून नियमित मुख्याध्यापकाची नियुक्ति केली नाही, 3-6 महिन्या नंतर नवीनच प्रभारी मुख्याध्यापकाची नियुक्ती केली जाते या मुळे शालेय कामकाजावर परिणाम होत आहे, शिक्षण विभागाने अनेक वेळेस आदेश देऊन ही संस्था शासनाच्या आदेशाचे पालन करत नाही म्हणुन हे पत्र मिळताच 3 दिवसात सर्व बाबीचा खुलासा करावा अन्यथा आपली मान्यता का रद्द करण्यात येऊ नये असे पत्र दिले खरे पण आज एक महिना होत असून संस्थेने काहीच उत्तर न दिल्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी उकिरडे यांनी उदगीर समाचार ला सांगितले आहे, आता तरी या संस्थे वर काही कार्यवाही होते किंवा प्रत्येक वेळे प्रमाणे या आदेशास संस्था कोळून पिते हे पहावे लागेल


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image