उदगीर ची प्रियदर्शिनी सोमय्याच्या रडार वर? :- किरीट सोमय्या ना भेटून आपली व्यथा मांडनार प्रियदर्शिनी चे सभासद उदगीर:- उदगीर च्या नावलौकिकात असलेला प्रियदर्शिनी साखर कारखाना साखर सम्राटानी सभासद शेतकऱ्यांना देशोधड़ीला लाऊन गिलंकृत केला त्याची कैफियत सभासद शेतकरी लातुर दौऱ्यावर येत असलेले किरीट सोमया यांच्या कड़े मांडनार असल्याने सोमय्या प्रियदर्शिनी बद्दल काय भूमिका घेतात हे पहावे लागेल मराठवाड्यात भव्य व दिव्य अस्या प्रियदर्शिनी साखर कारखाण्याची निर्मिति स्व.माजी खासदार अरविंद कांबळे यानी तोंडार पाटी येथे केली आणि त्यास आपले दैवत म्हणून प्रियदर्शिनी नाव दिले,कारखाना वेवस्थित चालत असताना काहीना अरविंद कांबळे चे प्रियदर्शिनी रुपात वाढत असलेले विकास पहावले गेले नाही,अरविंद कांबळे यानी 16000 च्या वर या कारखान्याचे पांच तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांना सभासद केले ,त्यानी हा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवत असल्याचे न देखउन हा कारखाना अवसानयात काढून व या कारखाण्याची मालमत्ता डोळ्यासमोर ठेऊन तो आपल्या त्याब्यात कसा येईल हे पाहुन अरविंद कांबळे यांचे खच्चीकरण करुण व 16 हजार पेक्ष्या जात सभासद शेतकऱ्यांना देशोधड़ीला लाऊन ,प्रियदर्शिनी नावास मुठमाती देऊन हा कारखाना गिलंकृत केला, अस्या अनेक कारखाण्याची यादि घेऊन भाजपा चे किरीट सोमय्या है सम्पूर्ण महाराष्ट्र भर रान उठवत असल्याने सगळ्या साखर सम्राटाची झोप उडाली असून ,सोमय्या है 27 ऑक्टोबर रोजी लातुर दौऱ्यावर येत असून प्रियदर्शिनी चे शेतकरी सभासद त्याना भेटून साखर सम्राट यानी शेतकऱ्यांना देशोधड़ीला लाउन हा कारखाना कसा गिलंकृत केला हे सांगणार असल्याने ,सोमय्याच्या रडार वर आता उदगीर चा प्रियदर्शिनीअसणार असे लोक चर्च्या करताना दिसत असून ,प्रियदर्शिनी च्या शेतकरी सभासदाना सोमय्या काय आश्वासन देतील हे पहावे लागेल
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image