साहेब दारूचे दुकानें बंद करा, सोमनाथपुर येथील महिलांचा पूर्व राज्यमंत्री संजय बनसोडे याना साकडे ! उदगीर=उदगीर चे उपनगर सोमनाथपुर येथिल पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राज्यमंत्री तथा उदगीर चे आमदार संजय बनसोडे यांच्या समोर उपस्थित महिलानी आक्रोश करत गावातील अवैध दारू दुकाने त्वरित बंद करण्याची मागणी केली! उदगीर चे उपनगर सोमनाथपुर असून या गावात 5 ते 6 दारू चे अवैध दुकानें चालू असून गावातील लहान लहान मुले ते वृद्ध दारूच्या आहारी गेले असून या मुळे गावातील वातावरण हे दूषित होत आहे, प्रशासनाकडे अनेक तक्रारी करून ही या दारू दुकानावर काहीच कार्यवाही होत नाही हे पाहून गावातील महिलांनी सोमनाथपुर येथील जलजीवन मिशन अंतर्गत 13करोड़ 74 लाख रुपयाच्या पानी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन समारंभास उपस्थीत पूर्व गृह राज्यमंत्री तथा येथील आमदार संजय बनसोडे यांच्या समोरच महिलांनी दारू दुकान बाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने काही वेळ त्यांना सुद्धा हे काय होतंय समजले नाही, आमदार संजय बनसोडे यांनी या बाबत लक्ष देउन त्वरित सूचना करतो म्हणाल्या नंतर ही या महीला आक्रमक होत आमदाराची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला , चौकट= कुठे आहेत ते टी शर्ट वाले ! दारू दुकाना बाबत उपस्थीत महिलांचा आक्रोश वाढत असल्याने पूर्व राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी गुन्हे शाखे च्या कर्मचाऱ्यांना उद्देशून कुठे आहेत ते टी शर्ट वाले बोलवा त्यांना म्हणाले पण तेथे एक ही गुन्हे शाखेचां कर्मचारी उपस्थित नसल्याने आमदाराची ही पंचायत झाल्याचे दिसत होते कारण गुन्हे शाखेचे पोलिस हे टी शर्ट घालून काय काय कामे करतात हे आमदारांना समझले आहे? = उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन च्या हद्दीत दारू, मटका, जुगार हा जोमात सुरू असून अश्या अवैध धंद्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लातूर हून येऊन धाडी टाकल्या पण हे अवैध धंदे ग्रामीण पोलीस स्टेशन च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कसे दिसत नाही हा प्रश्न जनतेला पडला आहे?
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image