उदगीर मतदार संघाचां विकास हेच माझे धेय =पूर्व गृह राज्यमंत्री संजय बनसोडे उदगीर=उदगीर मतदार संघाचा विकास हेच माझे ध्येय असून येथील विकास एक रोल मॉडल होईल असे पूर्व गृह राज्यमंत्री तथा उदगीर चे आमदार श्री संजय बनसोडे यांनी नांदेड रोड ते महेश कॉलनी जोड़ रस्त्या च्या लोकार्पण सोहळ्यात केला . उदगीर विधानसभा मतदासंघातील विकास व्हावे आणि हा विकास एक रोल मॉडल म्हणून पुढे यावे या साठी मी प्रयत्नशील असून त्या साठी मी पूर्ण प्रयत्न करत आहे , माझे सरकार असताना येथील विकासासाठी करोड़ों रुपयाचा आणण्याचे काम मी केलें आहे ,हे काम पुढे ही माझे सरकार नसले तरी मी पूर्ण प्रयत्न करणार असून तो पुढील काळात आपणास दिसेल वो आगे आज शुक्रवार रोजी उदगीर चे उपनगर सोमनाथपुर ग्रामपंचायत अंतर्गत 20लाख खर्चून नांदेड रोड ते महेश कॉलनी जोड रस्ता केला आहे त्या नवनिर्मित रस्त्यांचे लोकार्पण श्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळेस ते बोलत होते ,या कार्यक्रमास कॉलनी चे प्रमुख डॉ रामप्रसाद लखोटीया,सरपंच राम पाटील,पूर्व पंचायत समिती सदस्य विरेश पाटील, जितेंद्र शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मारोती पवार, रतिकांत घोगरे,पूर्व सरपंच किशन चव्हाण, अंबादास किवंडे,अमित माडे, आर. पी. आय. चे देविदास कांबळे,, विजयकुमार चवळे, इश्र्वरप्रसाद बाहेती, लक्ष्मीनारायण लोया, माहेश्वरी सभे चे अध्यक्ष विनोदकुमार टवाणी,सचिव श्रीनिवास सोनी,राजेश पारीख,अशोक बाहेती,राजगोपाल राठी,बाबुलाल कालानी, कचरूलाल मुंदडा, वनराज देवासी, मदनलाल परिहार, बलाप्रसाद गिल्डा, प्रमोद हुडगे, राजकुमार वैजापूरे सोबत महेश कॉलनी येथील रहिवाशी तथा सोमनाथपुर येथील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते , या कार्यक्रमात मारवाडी समाजातील 12 वी चे गुणवंत धनेश्वर कासट अणि एम काम .ची टॉपर कु. श्रेया सारडा चा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image