पुरातत्त्व विभागाच्या नाकर्ते पणास कंटाळून,किल्ला जतन प्रेमी सरसावले गड संवर्धनासाठी. = पतिव्रता रहे भुखी ओर----------------------- या म्हणी प्रमाने पुरातत्त्व विभागाचे काम किल्ला दुरुस्ती चां ठेका दुसऱ्याला आणि किल्ला साफसफाई करत आहेत दुर्ग प्रेमी तेही घरचे खर्च करून उदगीर= उदगीर सहित महाराष्ट्रातील गड किल्ले जतन व संवर्धन करण्याची जबादारीही पुरातत्त्व विभागाची असून ही त्यांच्या नाकर्ते पणास कंटाळून हिंदू साम्राज्य महासंघ हिंदुस्तान चे प्रमुख शिवाजी पवार यांच्या नेतृत्वखाली पुऱ्या महाराष्ट्रतील दुर्ग प्रमी नी एकत्र येऊन गड किल्ले जतन करण्यासाठी सरसावले असून त्यांनी मागील महिन्यात कलकत्ता येथून येऊन पाहणी केली व या किल्ल्याची दुर्दशा झालेली पाहून त्यांनी या किल्ल्याच्या भिंतीवर वाढलेली झाडे झुडपे व इतर काम करण्याचे ठरवले त्या प्रमाणे आज शनिवार रोजी सकाळी शिवाजी पवार सोबत कोलकत्ता,सांगली, सातारा, संभाजीनगर, धाराशिव, सांगोला, नांदेड, तुळजापूर, मांजरी, आनंदवाडी सोबत उदगीर च्या किल्ला प्रेमींनी या किल्ल्याच्या भिंतीवर व बुरुजावर वाढलेली झाडे झुडपे,काही दिवसापूर्वी पडलेल्या तेलगी बुरुजाचे दगड माती हटवण्याचे काम सुरू केले आसून या मोहिमेत मार्तंड शिवाजी पवार सोबत सचिन घोगरे,मंगेश घोगरे, शुभम सुपारे, शिवाजी सावळे, तिलक टाकले, किशोर माने, परमेश्वर मानकापे,, दत्तू अडोळे, सोमनाथ अडोले, दत्ता वाघ, अशोक आडोळे,उमेश सानिषे, अमोल डांबरे, जालंधर चौधरी, आकाश आडोळे, ओमकार मठपती, वीरेश हालकुडे, दीपक नरवडे, सुभाष सासे पाटील, केशव देवकते, रजत चिद्रेवार, किशोर माने,अभय जाधव, मयूर जाधव,उमेश पाटिल, दिपक नर्वले, अशोक आडोळे पाटील, समाधान शिंदे पाटील, संजय लावण,अभय जाधव, मयूर मुक्कावार,रुपेश कळसकर,अजय पारसेवार, योगेश बिरादार, ओमकार चीर्गुटे, ज्ञानेश्वर बिरादार,,वैभव बिरादार, किशोर माने,पवन लांडगे,महेश कांदेवाड,राम लांदे,सोमनाथ शिंदे, आदित्य कांबळे,यश पटोदे, प्रशांत पाटोळे,चेतन जाधव आर्यन शिवानिकर सोबत महीला दुर्ग प्रेमी शीतल जाधव सांगली, मेघा पवार कोलकत्ता, अरुणा सावळे उदगीर हे अथक परिश्रम घेत किल्ल्याची साफसफाई व पडलेले बुरुज हटवण्याचे काम करत आहेत
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image