समाज के लिए वरदान साबित होगा सम्मेलन और एक्सपो ! प्रदेश्याध्यक्ष श्रीकिशन जी भंसाली उदगीर,,= जनवरी 20,21,22 को जालना में महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा की और से होने जा रहा माहेश्वरी समाज का सम्मेलन और बिजनेस एक्स्पो समाज के वरदान साबित होगा! 20 से 22 जनवरी के जालना में महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा की और से समाज का सम्मेलन और बिजनेस एक्स्पो होने जा रहा है,इस के ग्रामीण इलाकेके जो प्रतिभावान युवा,युवती ,उद्योजक है उनको इसमें से नई दिशा मिलेगी ,उनको अन्य जगह के बाजार उपलब्ध होंगे,समाज के जो कमजोर कड़ी है उनको आगे लाने हेतु बड़े उद्योगपति और भामाशाह से इस सम्मेलन में वार्ता होगी,इस सम्मेलन में अनेक मान्यवर उपस्थित होंगे उनकी और से जो हमारे उद्योग और अन्य जगह कुछ दिक्कत होंगी वो सुलझाने हेतु प्रयास होगा, ग्रामीण इलाकेमे जो छोटे उद्योग है उनको प्रशासकिय योजना की जानकारी यहां दी जाएगी एक जिसकी वजह से नवयुवक नए उद्योग लगाएंगे,समाज आज व्यापार से दूर जा रहा है ,समाज का युवा आज अन्य के पास नौकरी कर रहे है वो खुद का उद्योग शुरू करेंगे और वो स्वावलंबी बनाने हेतु हमारा प्रयास है इसलिए महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा ने इसका आयोजन किया है ,समाज का हर कोई इस सम्मेलन में और एक्सपो में भाग ले यह बताने हम पूरे महाराष्ट्र के एक एक गांव जारहे है ऐसा उन्होने कहा इस समय उनके साथ प्रदेश उपाधक्ष संजयजी दाड,जालना जील्हाधक्ष सत्यनारायणजी सारडा, लातूर जील्हाधक्ष राजकुमारजी पल्लोड, सूचना एवं प्रसारण मंत्री ओमप्रकाश जी बजाज, लातूर जील्हा संघटन मंत्री राजेशजी मंत्री, जीला सह कोश्याधक्ष गोकूलजी चांडक थे इस समय उदगीर तालुका माहेश्वरी सभा के अधक्ष विनोदकुमार टवानी, सचिव श्रीनिवास सोनी, डॉ रामप्रसाद लखोटिया, ईश्वरप्रसाद बाहेती,गोपाल मनियार,अमोल बाहेती, लक्ष्मीनारायण लोया, कल्पेश बाहेती,प्रकाश कालानी,अनिल मालू,अमोल राठी, कचरूलाल मूंदड़ा,राजू बलदवा, द्वारकादास भूतड़ा,विष्णुदास लोया, राजगोपल राठी, मथुरादास नावंदर, कोमलकांत मालपानी, गणेश बजाज, द्वारकादास काबरा,सुरेश तिवारी, श्याम मोदानी , ओमप्रकाश गिल्डा, पन्नालाल बजाज के साथ समाज के सभी लोग उपस्थित थे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image