हनुमानाचे जागृत देवस्थान श्री क्षेत्र चाळकापुर:- (उपसंपादक) विधीज्ञ गोविंदा सोनी :- नवसाला पावणारे मंदिर म्हणून बारा महीने गर्दी :- विविध रुपे घेणारे अशेच श्री हनुमान जागृत देवस्थान वसलेले आहे ते कर्नाटक राज्यात  भालकी तालुक्यातील चालकापुर या ठिकाणी,भाविक नावसाला पावणारे मंदिर म्हणून बारा महीने गर्दी करतात,या मंदिरात सकाळी श्री हनुमानाचे बाल रूप दुपारच्या सुमारास युवक रूप व सायंकाळी वृद्ध रूप असे दर्शन या ठिकाणी मिळत असल्याचे भाविक आख्यायिका सांगतात महाराष्ट्रातुन गोदावरी ही नदी कर्नाटकात जाते सदर नदी ही चालकापुर जवळ असलेल्या नारंजा नदीला जोडते, याच ठिकाणी श्री हनुमानाचे भव्य मंदिर आहे,बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यात चालकापुर हे गाव आहे,सदर गाव छोटेसे असून गाव फारच सुंदर आहे,या गावाला एक वेगळा इतिहास आहे,या गावालगत एक नदी असून तिचे नाव नारांचा नदी आहे,सदर नदी ही गोदावरी नदी सोबत जोडली जाते,चालका हे एका देवीचे नाव आहे जी सदा पर्वतावर राहते, जे की चालकापुर जवळ आहे या पर्वताला संजीवनी पर्वत म्हणून संबोधले जाते,याच गावात श्रीरामाचे व हनुमानाचे भव्य मंदिर आहे चालका देवीचे सदैव वास्तव्य या ठिकाणी असल्याने या गावाला चालकापुर हे नाव पढले, या ठिकाणी विविध रुपे धारण करणारे श्री हनुमानाचे मंदिर असल्याने या गावाला एक इतिहास आहे,या ठिकाणी हनुमानाचे विविध रूपाचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर मुक्कामी असतात :- 👉 सकाळच्या सुमारास मंदिरात हनुमानाचे बाल रूप, दुपारी युवक रूप व सायंकाळी वृद्ध रूप पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात,या ठिकाणी वर्ष्यातुन दोन वेळा जत्रा भरते,या मंदिरात प्रतिदिन कुंकुमपूजा,अलंकारपूजा व गंधअलंकारपूजा न चुकता होत असते 👉भालकी तालुक्यातील चाळकापुर या ठिकाणी श्री हनुमान जयंती निमित्त भाविकाची तोबा गर्दी असते,नावसाला पावणारे श्री हनुमान मंदिर म्हणून भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ये जा करतात,या मंदिर शेजारी संजीवनी पर्वत असल्याने ज्या वेळेस रामायणात लक्ष्मनाला युद्धा प्रसंगी लक्ष्मन शक्ति लागते त्यावेळी संजीवनी पर्वतावरुन संजीवनी ही वनस्पति श्री हनुमानाचे अनली असल्याचे सुद्धा या ठिकाणी इतिहासात नमूद असून या पर्वतावर हनुमानाचे पद ही उटल्याचे आज ही पहावयास मिळते, चालकापुर हे गाव पर्वत रांगेत व निसर्गरम्य असल्याने या ठिकाणी पर्यटक निसर्गाचा अनमोल नजराना पाहण्यासाठी व श्री हनुमानाचे दर्शन ही घेण्यास गर्दी करतात
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image