चिल्लरगे यांच्या शितल जलतरण तलावात बुडून मयूर राठोड चा मृत्यू 👉 100रू प्रवेश फी, सुविधा 0% 👉 जलतरण तलाव मालक शिवशंकर प्रभूअप्पा चिल्लरगे, वेवस्थापक शिवकुमार रमेश चाकूरे यांच्यावर कार्यवाही करा:- विजय कुमार राठोड मयत मुलाचे वडील 👉 जीव रक्षक सुविधा नाही, फक्त पैसे काढण्याचा धंदा 👉 या जलतरण तलावास शासनाची मान्यता आहे? जल शुध्दीकरण कसे आहे, पाण्याचा शुद्धतेचा अहवाल आहे? सर्वांत महत्त्वाचे दररोज 500 जन पोहण्यासाठी येतात प्रत्येकाचे 100 रू म्हणजे दररोज 50,000(पन्नास हजार रु) महिन्याचे 15 लाख तर वर्षाचे एक कोटी ऐंशी लाख रुपये याचा ही तपास आयकर विभाग करणार ? 👉 येथे असाच प्रकार पहले ही घडल्याची चर्चा ? 👉 जलतरण तलाव मालकावर व वेवस्थापकावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल होणार? उदगीर:- येथील रिंग रोड वर चिल्लरगे यांचे हॉटेल शीतल व शितल जलतरण तलाव असून येथे दररोज 400 ते 500 जन पोहण्यासाठी येतात ,प्रत्येक व्यक्ती कडून तासी 100 रुपये फीस आकारली जाते,आज बुधवारी दुपारी 1=30 च्या दरम्यान विध्यावर्धनी शाळेतील शिक्षक विजयकुमार राठोड हे आपल्या कुटुंबासह मयूर मुलास सुट्टया असल्याने पोहण्यासाठी घेऊन गेले होते,त्यांनी 500 रू भरून 5 जनाचा परवाना घेऊन गेले असताना मुलगा मयूर पोहण्यासाठी जलतरण तलावात उतरला,बाकी सर्व गप्पा मारत बाजूस बसले थोड्या वेळाने मयूर ला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला, तेथे जीवरक्षक सुरक्षा साधन नसल्याने तो बुडाला पण तेथे पोहनाऱ्या अन्य कोणास ही तो बुडत असल्याचे समजले नाही नंतर लक्षात येताच त्यास बाहेर काढले पण वेळ झाला,त्यास त्वरीत खाजगी रुग्णालयात नेण्यात आले तेथे तो मृत असल्याने त्यास सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, मयूर च्या वडिलांनी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पवार यांच्या कडे दिलेल्या जवाबात मयूर चा मृत्यू जलतरण तलाव मालक शिवशंकर प्रभूअप्पा चिल्लरगे वेवस्थापाक शिवकुमार रमेश चाकुरे हेच जबाबदार असल्याचे म्हंटले असून आता पोलीस कोणावर काय कार्यवाही करतात हे पाहावे लागेल, सोबत आता प्रशासन व आयकर विभाग ही काही कार्यवाही करते का हेही पहावे लागेल
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image