कृषि उत्पन्न बाजार समिती तर्फे आरती व महाप्रसादाचे आयोजन उदगीर:- येथील आडत व्यापारी मित्र गणेश मंडळा तर्फे दि 8/9/2024 रविवार रोजी. सकाळी 11 वाजता"महाआरती" चे आयोजन करण्यात आले असून आरती चे मुख्य यजमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री शिवाजीराव हुडे साहेब,उपसभापती प्रीती ताई भोसले, सर्व संचालक मंडळ व सचिव असून आरती नंतर महाप्रसादाचे आयोजन केले असून आरती व महाप्रसादाचा लाभ शेतकरी ,आडते,खरेदीदार, गुमास्ता,हमाल ,मापाडी यांच्या सह सर्वांनी घ्यावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तथा अडत व्यापारी गणेश मंडळाचे *अध्यक्ष* :-* योगेश बाबुराव सोप्पा,*कार्यकारी अध्यक्ष:-* सचिन शिवाजीराव हुडे, *१) उपाध्यक्ष:-* कमलाकर भंडे, *२) उपाध्यक्ष:-* बाळू लासुने, *सचिव:-* संजयकुमार दिगंबर बिरादार, *कोषाध्यक्ष:-* महादेव लक्ष्मण गटोडे, *सह कोष्याध्यक्ष* मल्लिकार्जुन रेगुडे *सदस्य:-* नरसिंग उमाकांत चिमनचोडे,पप्पू कोरे, ज्ञानेश्वर तुकाराम पाटे, संभाजी घोगरे,हनमंत घोगरे,राजेश अंबरखाने,अमोल राठी,ज्ञानेश्वर बर्दापुरे,शिवाजी शेषराव बिरादार, उमेश पांढरे,शिवशंकर महादप्पा बिरादार, शिवा कवठाळे,संगम बिरादार,निरज उळागडे, उमाकांत वसमंते,बालाजी बिरादार,सुभाष धुमाळे,गणेश पेठे,मारुती कडेवार,धनराज बिरादार,युवराज खुशालराव पाटील, विलास बिरादार,आदिनाथ अशोकराव कोरे,संतोष होनराव,पिंटू बिरादार,रामदास काळगापुरे,विरभद्र देशमुख,लहूमामा राजुळे,पी पी पाटील,अतुल कुलकर्णी,शरद हैबतपुरे, बबन होनराव,गिरधर धुमाळे, दीपक शेटकार,लांडगे अशोक,संकेत बिरादार, *मिरवणूक प्रमुख:-* श्रीधर कंटेपा बिरादार, मल्लिकार्जुन काळगापुरे,सतीश बिरादार (भाऊजी ), नागेश आंबेगावे,धनराज महाजन,मनमंत हैबतपुरे,राम विजयकुमार बिरादार,दयानंद जाधव,शिवा पेठे,आडत असोशियन सर्व गुमास्ता बांधव व सर्व हमाल माथाडी बांधव, दाल मिल असोसिएशन ,गुमास्ता बांधव व सर्व हमाल माथाडी बांधववतीने करण्यात आले आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image